भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 23
राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारतातील राजकारण, समाज आणि मानसिकतेत झालेल्या बदलांचा सखोल आढावा.

राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारतातील राजकारण, समाज आणि मानसिकतेत झालेल्या बदलांचा सखोल आढावा.

राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी, तलवार आणि फेटा गंगेत विसर्जित करताना मोतीबाईने दाखवलेले अद्वितीय शौर्य, त्याग आणि भक्तीभाव यांची हृदयस्पर्शी कथा.

Notice Regarding the Shree Purushartha Aniruddha Dham "Uttararanga Sohala''

मोतीबाई एका वृद्ध ब्राह्मण विधवेच्या वेशात झाशीतील शहीदांच्या अस्थी काशीला नेण्यासाठी निघते. मार्गात तिला गावकऱ्यांची साथ मिळते आणि तिच्या ओळखीचा उलगडा होताच ही यात्रा एका भावनिक आणि ऐतिहासिक प्रवासात रूपांतरित होते, जिथे राणी लक्ष्मीबाईच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण पुन्हा जिवंत होते.

आज दिनांक २०-मार्च-२०२६ रोजी सकाळी ६:१८ वाजता, म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीया 'श्रीस्वामी समर्थ प्रगट दिनी', सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी 'श्रीपुरुषार्थ अनिरुद्ध धाम' येथे 'श्रीरंग' साजरा व संपन्न केला.

राणी लक्ष्मीबाईच्या स्मरणार्थ काशीबाई व तिच्या सहकाऱ्यांनी ब्रिगेडियर स्मिथवर केलेल्या शौर्यपूर्ण हल्ल्याची आणि बलिदानाची कथा.