भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 31
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर उसळलेल्या जनसागराने ब्रिटिश सत्तेलाही हादरवून सोडले. त्यांच्या अंत्ययात्रेने भारतीय एकजूट, स्वराज्याची भावना आणि राष्ट्रप्रेमाचे अद्वितीय दर्शन घडवले.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर उसळलेल्या जनसागराने ब्रिटिश सत्तेलाही हादरवून सोडले. त्यांच्या अंत्ययात्रेने भारतीय एकजूट, स्वराज्याची भावना आणि राष्ट्रप्रेमाचे अद्वितीय दर्शन घडवले.

Information regarding the "Navguni Kumkum" being used at Shree Purushartha Aniruddha Dham

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याच्या लढ्यासाठी जनतेत जागृती निर्माण केली आणि कठोर छळ सहन करतही स्वातंत्र्य चळवळीला नवे बळ दिले.

Notice regarding the ‘Doors Opening Ceremony of the Sanctum Sanctorum’ of Shree Paramba Parameshwari at Shree Purushartha Aniruddhadham

ब्रिटिश अत्याचारांनी संतप्त झालेल्या खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी क्रांतिकारी मार्गाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.

टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी व बहिष्कार चळवळीने देशभर जनजागृती घडवून आणली आणि ब्रिटिशांविरोधातील आंदोलन तीव्र झाले.