भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 29
ब्रिटिश अत्याचारांनी संतप्त झालेल्या खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी क्रांतिकारी मार्गाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.

ब्रिटिश अत्याचारांनी संतप्त झालेल्या खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी क्रांतिकारी मार्गाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.

टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी व बहिष्कार चळवळीने देशभर जनजागृती घडवून आणली आणि ब्रिटिशांविरोधातील आंदोलन तीव्र झाले.

रँड व आयर्स्ट यांच्या हत्येनंतर ब्रिटिश अत्याचारांविरुद्ध जनतेचा संताप उफाळून आला आणि चाफेकर बंधूंच्या बलिदानाने क्रांतीची ज्वाला प्रज्वलित झाली.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती आणि पत्रकारितेद्वारे जनजागृती करून ब्रिटिशांविरुद्ध जनतेला संघटित केले.

टिळकांच्या ‘केसरी’ व ‘मराठा’मधून ब्रिटिश अत्याचारांवर प्रहार होत असताना त्यांच्या विचारांनी देशभर क्रांतिकारी चेतना जागृत झाली.

बाळ गंगाधर टिळक यांनी अंधश्रद्धेला विरोध करून धाडस व स्पष्ट विचार दाखवले आणि पुढे शिक्षण घेत राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला.