अनिरुद्ध बापूंच्या ‘रामरक्षा प्रवचन ३’मध्ये ‘अनुष्टुप छंद’चे कथेद्वारे उलगडलेले रहस्य आणि ‘सुन्दरकाण्डचे खरे सौदर्य कोणते?’ हे सोप्या शब्दांत सांगितले आहे.
सुन्दरकाण्ड, अनुष्टुप छंद, वाल्मिकी ऋषी, हनुमंताची भक्ती आणि भक्तीने रामाशी एकरूप होण्याचा मार्ग – अनिरुद्ध बापूंच्या रामरक्षा प्रवचन ३ मधून सविस्तर जाणून घ्या.